Breaking News

पेड पौधे मत करो नष्ट सांस लेने मे होगा कष्ट


  
विद्या साधना कॉन्व्हेंट  संस्थेचे सचिव  डॉ . संदीप सरोडकर,  मुख्याधापिका सरिता शेंडे, पर्यवेक्षिका  ज्योती  मुळे , शिक्षिका मीनाक्षी मूल   व शाळेतील  विद्यार्थ्यांसह  शिक्षक  रॅलीत  सहभागी झाले.   

नागपूर : अहिल्या नगर जयताळा विद्या साधना कॉन्व्हेंट हायस्कूल  व  जुनिअर कॉलेज येथे महात्मा  गांधी व लालबहादूर शास्त्री  जयंतीनिमित्त  विद्यार्थ्यांनकडून पर्यावरणाचे संर्वधनासाठी  जनजागृती  रॅली काढण्यात आली . संस्थेचे संस्थापक  डॉ. संदीप सरटकर  यांनी  विद्यार्थ्यांना   स्वच्छेतेविषय  मार्गदर्शन करीत स्वच्छेतेचे महत्व  पाठवून सांगितले . या प्रसंगी  विद्यार्थ्यांनी  विविध फलक दाखवत "पेड पौधे मत करो नष्ट सांस  लेने  मे  होगा कष्ट" असे संदेश देण्यात आले.  कार्यक्रमाचे शेवट  गांधीजींचे  "वैष्णव जण तो या भजनाने  झाली, यावेळी संस्थेचे सचिव  डॉ . संदीप सरोडकर,  मुख्याधापिका सरिता शेंडे, पर्यवेक्षिका  ज्योती  मुळे , शिक्षिका मीनाक्षी मूल   व शाळेतील  विद्यार्थ्यांसह  शिक्षक  रॅलीत  सहभागी झाले.   

No comments